Friday, June 9, 2023
Home महाराष्ट्र दंगली रोखण्यासाठी मा. योगी आदित्यनाथ यांची नीती केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी लागू करावी – श्री. समीर लोखंडे -NNL

दंगली रोखण्यासाठी मा. योगी आदित्यनाथ यांची नीती केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी लागू करावी – श्री. समीर लोखंडे -NNL

‘हेट स्पीच’चा आरोप हिंदूंवर, मग रामनवमीतील दंगलखोरांवर मौन का ? या विषयावर ‘विशेष संवाद’ !

by nandednewslive
0 comment

मुंबई| छत्रपती संभाजीनगर येथील दंगल हे एक षडयंत्र आहे आणि ‘औरंगाबाद’ नावाला समर्थन करणार्‍यांची विचाराधारा याला उत्तरदायी आहेऔरंगजेबाचा ‘दारुल इस्लाम’ (इस्लामचे शासनहा उद्देश सफल व्हावायासाठी ही धडपड आहेहिंदूंचे एकत्रीकरण आणि हिंदूंमध्ये याविषयी सामाजिक जागरूकता निर्माण झाली पाहिजेसध्या चालू असलेल्या दंगली रोखण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नीती केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी लागू करावीअसे प्रतिपादन संभाजीनगर येथील भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्रीसमीर लोखंडे यांनी केलेते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हेट स्पीच’चा आरोप हिंदूंवरमग रामनवमीतील दंगलखोरांवर मौन का ?’ या विषयावरील विशेष संवादात बोलत होते.

सुदर्शन न्यूज’चे संभाजीनगरचे प्रतिनिधी बाबूलाल राठौर म्हणाले कीमहाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर येथील झालेली दंगल ही पूर्वनियोजित होतीदंगल करणार्‍यांकडे मोठ्या प्रमाणावर दगड आणि पेट्रोल बाँब होतेपोलिसांसमोर पोलिसांची वाहने जाळूनही पोलिसांनी दंगलखोरांवर साधा लाठीचार्जसुद्धा केला नाहीदंगलीचे पुरावे पोलिसांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केलादंगलीत जाळलेली वाहने पंचनामा न करता तेथून हलवलीरस्ते धुवून काढलेएम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांना दंगलीची माहिती पोलिसांच्याही आधी कशी मिळाली दंगलीच्या नियोजनामध्ये इम्तियाज जलील याचा हात आहे कायाची चौकशी झाली पाहिजेदंगलीनंतर पोलिसांनी पत्रकारांना जळालेल्या वाहनांची फोटो आणि व्हीडीओ काढायला का दिले नाहीत सत्य का लपवण्याचा प्रयत्न झाला हे प्रश्न गंभीर आहेत.

हावडापश्चिम बंगाल येथील ‘भारतीय साधक समाजा’चे श्रीअनिर्बान नियोगी म्हणाले कीपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तेथील दंगलींना अनुसरून हिंदूविरोधी विधानांमुळे विशेष करून हिंदु समाजाची मोठ्या प्रमाणावर हानी झालीममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री या नात्याने विधाने करतांना ते विचारपूर्वक करणे अपेक्षित होतेमुख्यमंत्र्यांच्या विधानांमुळे दंगलखोरांवर कारवाई करण्यास पोलीस दलही घाबरत होतेपश्चिम बंगालमधील दंगलींची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणाच्या (एन्.आय..च्यामाध्यमातून चौकशी होणे आवश्यक आहे.

हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्रीसतीश कोचरेकर म्हणाले कीरामनवमीला झालेल्या दंगलींवरून दंगलखोर हे दंगली करण्यासाठी प्रशिक्षित असल्याचे लक्षात येतेआपले वर्चस्व अबाधित ठेवणेआपण कसे आक्रमक आहेत हे दर्शवणेहिंदू समाज सदोदित भीतीच्या सावटाखाली जगावायासाठी धर्मांधांचा हा प्रयत्न आहेदेशाचे तुकडे करण्यासाठी ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण करण्याचा प्रयत्न आहेहिंदूंनी हनुमानाप्रमाणे बलोपासना करणेही काळाची गरज आहेसंविधानाने प्रत्येकाला आत्मरक्षण करण्याचा अधिकार दिला आहे आणि त्याचा उपयोग करावा.

…..श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : 99879 66666)

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!