Sunday, May 28, 2023
Home नांदेड उष्माघाताने‎ भोकर तालुक्यातील शेतकऱ्याचा झाला मृत्यू -NNL

उष्माघाताने‎ भोकर तालुक्यातील शेतकऱ्याचा झाला मृत्यू -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड| गेल्या काही दिवसापासून उन्हाचा पारा वाढत‎ असून, नागरिक आजारी पडण्याचे‎ प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे. भोकर‎ तालुक्यातील रावणगाव येथील‎ शेतकरी भगवान विठ्ठलराव कदम‎ (४२) यांचा १९ एप्रिल रोजी‎ उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना‎ घडली.

भोकर तालुक्यातील‎ रावणगाव येथील शेतकरी भगवान‎ विठ्ठलराव कदम हे १८ एप्रिल रोजी‎ घराच्या बांधकामासाठी लाकडे‎ तोडण्यासाठी शेताकडे गेले होते.‎ दिवसभर उन्हामध्ये इतरही काम‎ त्यांनी केले. उन्हाची तीव्रता‎ अधिक असल्याने त्यांना रात्री‎ त्रासही जाणवू लागला. १९ एप्रिल‎ रोजी सकाळी शेताकडे जाऊन ११‎ वाजताच्या दरम्यान परत येत‎ असताना ते झाडाखाली बसले व‎ पाणी पिताच त्यांचा जागेवरच‎ मृत्यू झाला. उष्माघाताने मृत्यू‎ झाल्याचे सांगितले जात आहे.‎

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!