हिमायतनगर। तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हिमायतनगर शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात हळद, कांद्याचे मोठे नुकसान झाले असून, नुकसान ग्रस्त मालाचे व पिकाचे पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बालाजी बलपेलवाड यांनी केली जाते आहे.
अवकाळी पावसामुळे हळद, कांद्याचे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी -NNL
nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.
Leave a review
Leave a review